शेती

मोदी सरकारने केला शेतकऱ्यांचा सत्यानाश – अशोकराव अमानकर यांचा हल्लाबोल,हरभरा खरेदी तातडीने सुरू करण्याची मागणी

अकोला:  मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सातत्याने शेतकऱ्यांचे नुकसान करणारे निर्णय घेतल्याने मोदी सरकारने...

Read moreDetails

भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोनशे क्विंटल कांदा मेंढरांना टाकला

तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातील तळेगाव परिसरातील शेतकरी यांनी गेली सहा महिन्या पासून रब्बी पिकांची तयारी केली मात्र सहा महिने अतोनात कष्ट...

Read moreDetails

कापूस दरवाढीने राज्यात वस्त्रोद्योग संकटात

मुंबई : कापूस दरवाढ राज्यातील सूत गिरण्या आणि यंत्रमाग उद्योगासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. दरवाढ सुरु राहिली तर सर्व सूत गिरण्या...

Read moreDetails

शेतकऱ्याची युक्तीः ‘बोरु’ ने राखली ‘केळी’ : दगड पारव्यातील वनस्पती सहचर्याचा यशस्वी प्रयोग

अकोला,दि.23:  निसर्ग सहचर्य शिकवतो. अनेक प्राणी, वनस्पती हे परस्पर सहचर्यातून परस्परांची जोपासना करीत ‘ जिओ और जिने दो’, या उक्ती...

Read moreDetails

जि.प. स्थानिक उपकर योजना शेतकऱ्यांकडून 31 मे पर्यंत अर्ज मागविले

 अकोला- जिल्हा परिषद उपकर योजना(सेसफंड) सन 2022-23 अंतर्गत जिल्हा परिषद कृषि विभाग, अकोला मार्फत विविध योजनाकरीता सर्वसाधारण शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान दिले...

Read moreDetails

शेतीपूरक व्यवसाय, वन पर्यटनातून ‘शहानूर’ होणार उद्योगपूर्ण गाव :परिपूर्ण आराखडा तयार करण्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

अकोला-  शहानूर ता. अकोट हे  आदिवासी बहुल गाव असून याठिकाणी शेतीपूरक व्यवसाय तसेच वनपर्यटन या व्यवसायांना चालना देऊन हे गाव...

Read moreDetails

‘ट्रॅक्टर आमचा, डिझेल तुमचे’ उपक्रमाचा वरुर जऊळका येथे शुभारंभ: शेतकरी महिलांना ‘पेरणी ते कापणी’ पर्यंत सहाय्य करणारी योजना ठरेल देशाला मार्गदर्शक- पालकमंत्री बच्चू कडू

अकोला-  विधवा, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला शेतकऱ्यांना पेरणी ते कापणी दरम्यान सहाय्य व्हावे, व त्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी...

Read moreDetails

खरीप हंगाम 2022 नियोजन बैठक:शिवराज्याभिषेक दिनी (दि.6 जून) बियाणे महोत्सव आयोजित करा- पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

अकोला-  जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे घरीच तयार केल्याने जिल्ह्या सोयाबीन बियाण्यांबाबत स्वयंपूर्ण झाला आहे. शेतकऱ्यांनी तयार केलेले हे बियाणे अन्य...

Read moreDetails

शेतकऱ्यांना खते, बियाणे योग्य दराने उपलब्ध करुन द्यावे- जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. इंगळे

अकोला – जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामासाठी खात्रीलायक बियाणे, खते हे योग्य दरात व लिंक न करता उपलब्ध करुन द्यावे, असे...

Read moreDetails

शेतकर्‍यांना हमीभाव नाही, तर हमखास भाव मिळावा : मुख्यमंत्री

नाशिक : शेतकरी हे देशाचे खरेखुरे वैभव आहे. ‘अन्नदाता सुखी तर देश सुखी’ ही आमच्या सरकारची भूमिका आहे. आम्हाला शेती कळत...

Read moreDetails
Page 22 of 57 1 21 22 23 57

हेही वाचा

No Content Available