शेती

बियाणे महोत्सव- शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विक्रमी 10 हजार 173 क्विंटल बियाण्याची विक्री ; महोत्सव राज्यस्तरीय करण्यासाठी प्रयत्न करु- पालकमंत्री बच्चू कडू

अकोला,दि.7:- शेतकऱ्यांना बियाणे विक्री व खरेदीसाठी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या बियाणे महोत्सवाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या महोत्सवात विक्रमी...

Read moreDetails

बियाणे महोत्सव; चार दिवसात 7 हजार 106 क्विंटल बियाण्याची विक्री- शांताराम पाटील यांनी खरेदी केले सात क्विं. सोयाबीन बियाणे

अकोला,दि.6:  कृषि विभाग व पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना घरगुती बियाणे स्वस्त दरात उपलब्ध व्हावे, तसेच बियाणे उत्पादक...

Read moreDetails

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना; नोंदणीकृत शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रीया पूर्ण करा

अकोला,दि. 4:  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये 2 लक्ष 12 हजार शेतकरी लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून अद्यापह 89 हजार...

Read moreDetails

मान्सून उद्या महाराष्ट्रात; वायव्य भारत व्यापला

पुणे : मान्सूनने नियोजित तारखेच्या दोन दिवस आधीच वायव्य भारत व्यापला आहे. तो रविवारी (5 जून) महाराष्ट्रातील तळकोकणात दाखल होण्याची शक्यता...

Read moreDetails

बियाणे महोत्सव; तीन दिवसात 4 हजार 441 क्विंटल बियाण्याची विक्री

अकोला,दि.4 :- कृषि विभाग व पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना घरगुती बियाणे स्वस्त दरात उपलब्ध व्हावे, तसेच बियाणे...

Read moreDetails

बियाणे महोत्सव ‘क्रांती’ची सुरुवात पालकमंत्री बच्चू कडू यांचे प्रतिपादन- पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद;९१२ क्विंटल बियाण्याची विक्री

अकोला,दि.2 -: शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्च कमी करून आर्थिक उन्नती साधता यावी, त्यांची फसवणूक व शोषण टाळता यावे, यासाठी बियाणे...

Read moreDetails

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना; शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अकोला,दि.31: शासनाने मृग बहार २०२२ मध्ये पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला असून या योजनेत शेतकऱ्यांनी...

Read moreDetails

आजपासून (दि.1 जून) बियाणे महोत्सवास प्रारंभ; 826 शेतकऱ्यांनी केली बियाणे विक्रीसाठी नोंद

अकोला,दि.31: पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या घरगुती बियाणे विक्री महोत्सवाचे आयोजन बुधवार दि.1...

Read moreDetails

‘अमृत सरोवर’ पुस्तक प्रकाशन सोहळा शेतकऱ्याने ‘उर्जादाता’ व्हावे-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

अकोला,दि.28:- ‘अमृत सरोवर’ या योजनेच्या माध्यमातून देशात 75 हजार तलाव, जलाशयांची निर्मिती होऊन जलसंधारणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यात...

Read moreDetails

ऐन मे महिन्यात शेततळ्यात पाणी… पाहुन सुखावले गडकरी

अकोला,दि.28:  मे महिना सरत आलेला, तसा सगळीकडे पाण्याचा ठणठणात असण्याचा काळ, पण या कालावधीतही (दि.28 मे) डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या...

Read moreDetails
Page 21 of 57 1 20 21 22 57

हेही वाचा

No Content Available