शेती

एकात्मिक फलोत्पादन विकास योजना : कांदाचाळीमुळे मिळाली शाश्वत उत्पन्नाची हमी

अकोला दि.२७ :- एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत खेर्डा बु. येथील शेतकरी दिनेश अवचितराव काकड यांनी कांदाचाळ उभारली आहे. बाजारभावातील चढ-उतार...

Read moreDetails

एकात्मिक फलोत्पादन विकास योजना: शेततळ्यामुळे फुलविली फळबाग

अकोला दि.27 :- पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या भागात संरक्षित सिंचन सुविधा अधिक आवश्यक असते. अशा भागात शेतकऱ्यांना सिंचन सुविधेसाठी पाणी साठवणूकीसाठी शेततळे...

Read moreDetails

नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प: पारंपारिक पिकांना दिली फळबागेची जोड; ‘कान्हेरी सरप’मध्ये साकारली अडीच एकरात संत्रा बाग

अकोला दि.25 :- नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) पर्यावरण अनुकूल उपाययोजनांची सांगड घालून शेती विकास केला जातो. अकोला जिल्ह्यात...

Read moreDetails

अवकाळी पाऊस; संयुक्त पंचनामे प्रगतिपथावर:नैसर्गिक आपत्तीचे गांभिर्य ओळखून वेळेत पंचनामे पूर्ण करा- जिल्हाधिकारी

अकोला दि.२० -:  जिल्ह्यात नुकत्याच अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्यानुकसानीचे संयुक्त पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा...

Read moreDetails

अवकाळी पावसाचा इशारा; शेतमालाची काळजी घेण्याचे आवाहन

अकोला दि.१४ :- प्रादेशीक हवामान विभाग नागपुर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार जिल्ह्यात मंगळवार दि.१४ ते शनिवार दि.१८ मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह...

Read moreDetails

Onion : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; CM शिंदेंकडून सानुग्रह अनुदान जाहीर

राज्यातल्या संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली आहे....

Read moreDetails

तेल्हारा तालुक्यातील सात गावांत 115 हेक्टरवरील पिकांचे नुकसान

अकोला दि. 9 :- जिल्ह्यात दि. 6 व 7 मार्च या कालावधीत झालेल्या पाऊस व वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीत तेल्हारा तालुक्यातील...

Read moreDetails

पंचगंव्य औषधी व गो-आधारित पदार्थ निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा; विषय तज्ज्ञांव्दारे मार्गदर्शन

अकोला, दि. 28 :-  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) व स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पंचगंव्य औषधी व गो-आधारित...

Read moreDetails

वान धरणाच्या पाण्याचे आरक्षण थांबवा,पाणी बचाव आंदोलन समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातील वारी भैरवगड येथील वान धरणातील पिण्याच्या पाण्याचे आरक्षणचे प्रमाण वाढले असून शेती सिंचनाची समस्या निर्माण झाली...

Read moreDetails

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारंभ आज; ४३२७ जणांना होईल पदवीदान

अकोला,दि. 6 - : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारंभ रविवार दि.५ रोजी होणार आहे. या...

Read moreDetails
Page 15 of 57 1 14 15 16 57

हेही वाचा

No Content Available