बार्शीटाकळी( सुनिल गाडगे):– बार्शीटाकळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजंदा येथे सौ. मनीषा आत्माराम सूर्यवंशी वय29 वर्ष या महिलेला किरकोळ कारणावरून गावातील एका इसमाने मारहाण केली आहे.
या महिलेने21जून रोजी बार्शीटाकली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या तक्रारींवरयोग्य कारवाई करण्यात आली नसल्याने पुन्हा मारहाण केली आहे असा आरोप या महिलेने केला आहे
सदर महिलेचा उपचार सर्वोचार अकोला येथे सुरु आहे मी दिलेल्या तक्रारींवर कारवाई करावी अशीं मागणी या महिलेने केली आहे