• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, November 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मागील ३ वर्षांत भारताचा GDP सरासरी ८.३ टक्के : अर्थमंत्री सीतारमण

Our Media by Our Media
December 17, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, अर्थकारण, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
85 1
0
Nirmala Sitharaman

Nirmala Sitharaman

12
SHARES
613
VIEWS
FBWhatsappTelegram

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज (दि.१७) बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत भारताच्या आर्थिक कामगिरीचा व्यापक आढावा सादर केला. यावेळी त्यांनी देशातील नियंत्रित महागाई, शाश्वत जीडीपी वाढ आणि उत्पादन क्षेत्रातील लवचिकता या मुद्द्यांवर भर दिला.

दुसऱ्या तिमाहीत GDP वाढला

लोकसभेत बोलताना सीतारामन म्हणाल्या, “गेल्या तीन वर्षांत भारताचा जीडीपी हा सरासरी ८.३ टक्के होता, तो स्थिर आणि शाश्वत वाढ दर्शवत आहे.” दुसऱ्या तिमाहीत जीडीपी ५.४% “अपेक्षेपेक्षा कमी” असल्याचे त्यांनी मान्य केले. तसेच ते “तात्पुरते अपयश” असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुढे त्यांनी ” येत्या तिमाहीत अर्थव्यवस्थेत निरोगी वाढ दिसून येईल, असे संसदेला आश्वासन दिले.

हेही वाचा

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

उत्पादन क्षेत्र मजबूत

विरोधी पक्षातील सामान्य मंदीच्या दाव्यांचे खंडन करताना, सीतारामन म्हणाल्या की, “अर्ध्या उत्पादन क्षेत्रांमध्ये मजबूत वाढ दिसून येत आहे.” त्यांनी आश्वासन दिले की काही क्षेत्रांमध्ये झालेली घसरण औद्योगिक क्रियाकलापांमध्ये व्यापक मंदीचे संकेत देत नाही, परिस्थिती सुधारत असताना या क्षेत्राची पुन्हा उभारी घेण्याची क्षमता पुन्हा दर्शवत, असल्याचेही त्या म्हणाल्या.

NDA सरकारच्या काळात धोरणात्मक आणि शाश्वत सुधारणा

एनडीए सरकार सत्तेत आल्यापासून सरकारने आर्थिक निर्देशांक स्थिर करण्यावर प्रमुख लक्ष केंद्रित केले आहे. यूपीए राजवटीत आर्थिक निर्देशांक दुहेरी अंकी वाढ झालेली किरकोळ महागाई सध्याच्या प्रशासनात आटोक्यात आणण्यात आली आहे. समावेशक विकास सुनिश्चित करण्यासाठी सरकारने उज्ज्वला योजनेसारख्या सामाजिक कल्याणकारी कार्यक्रमांना देखील प्राधान्य दिले आहे. जागतिक अडचणी आणि देशांतर्गत समायोजनांमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना न जुमानता, जीडीपी वाढ मजबूत राहिली आहे, धोरणात्मक सुधारणा आणि शाश्वत धोरणात्मक हस्तक्षेपांमुळे ती बळकट झाल्याचे देखील अर्थमंत्री

अर्थमंत्री सीतारमन यांनी पुढील मुद्दे देखील लोकसभेत मांडले

  • देशात अंदाजे ३३ कोटी कुटुंबे आहेत आणि ३२.६५ कोटी कुटुंबांना एलपीजी कनेक्शन मिळाले आहेत. यापैकी (३२.६५ कोटी) १०.३३ कोटी उज्ज्वला लाभार्थी आहेत. काँग्रेसच्या काळात एलपीजी एक विशेषाधिकार होते. परंतु एनडीएच्या काळात LPG प्रत्येक कुटुंबात पोहोचले.
  • १९९९-२००४ मध्ये महागाई ३.९% होती. २००४-२००९ मध्ये ती ६.९% पर्यंत वाढली आणि पुन्हा २००९-२०१४ दरम्यान ती सुमारे १०% पर्यंत गेली परंतु नंतर एनडीए सरकारच्या काळात ती पुन्हा ५% वर आणण्यात आली.
  • भारत ब्रँडचा आटा, डाळ परवडणाऱ्या दरात पुरवला जात आहे.
  • खनिज महागाई दर ३% आहे, जो दशकातील नीचांकी आहे.
  • अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मंगळवारी लोकसभेत बोलताना सांगितले की, २०१७-१८ मध्ये बेरोजगारीचा दर ६ टक्क्यांवरून आता ३.२ टक्क्यांवर आला आहे.
Previous Post

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर

Next Post

तरुणांना खुशखबर..! SBI मध्ये १३ हजार ७३५ रिक्त जागांसाठी मेगाभरती

RelatedPosts

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी
Featured

ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी

October 19, 2025
अकोला जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याची आगळी वेगळी दिवाळी
अकोला जिल्हा

अकोला जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याची आगळी वेगळी दिवाळी

October 18, 2025
Next Post
स्टेट बॅंक ऑफ इंडिया मध्ये माजी सैनिकांसाठी पदभरती

तरुणांना खुशखबर..! SBI मध्ये १३ हजार ७३५ रिक्त जागांसाठी मेगाभरती

अकोला : तालुकास्तरावर मोटार वाहन नोंदणी, तपासणी व अनुज्ञप्ती शिबीराचे आयोजन

अकोला : वाहन तपासणीसाठी तालुकास्तरीय शिबिरे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.