• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, October 29, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राज्यातील मनपा निवडणुका लांबणीवर पडणार ; प्रभाग रचना सुनावणी २१ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
April 7, 2022
in Featured, ठळक बातम्या, फिचर्ड, महाराष्ट्र, राजकारण, राज्य, विदर्भ, हटके न्यूज
Reading Time: 1 min read
102 1
0
राज्यातील मनपा निवडणुका

राज्यातील मनपा निवडणुका

16
SHARES
733
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

राज्यातील मनपा निवडणुका -इतर मागासवर्गीय आरक्षणाशिवाय (ओबीसी) महापालिका निवडणूका न घेण्याचा आणि प्रभाग रचना करण्याचा अधिकार राज्य शासनाकडे घेण्याच्या निर्णयासंदर्भांत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणी 21 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यातील महापालिका निवडणुका लांबणीवरच पडणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरक्षण संपुष्टात आले. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी समाजाला निवडणुकीत आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात ओबीसी आरक्षणाशिवाय महापालिका निवडणुका घेऊ नयेत आणि मध्यप्रदेशच्या धर्तीवर प्रभाग रचना करण्याचे अधिकार शासनाला देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला होता. त्यामुळे मुंबई, पुण्यासह राज्यातील जवळपास 22 महापालिका आणि जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. यासर्व महापालिका आणि जिल्हा परिषद यावर प्रशासक नेमण्यात आले आहेत.

दरम्यान सरकारच्या या निर्णया विरोधात प्रविण मोरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर गुरुवारी सुनावणी होती. मात्र, ही सुनावणी 21 एप्रिल पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुका लांबणीवर पडणार असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. न्यायालयाने जर राज्य सरकारने केलेला कायदा रद्द ठरविला असता तर राज्य निवडणूक आयोगाला मे महिन्यात निवडनुका घ्याव्या लागल्या असत्या. मात्र आता सुनावणी लांबणीवर गेल्याने निवडणूका आता किमान सप्टेंबर पर्यंत तरी पुढे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Previous Post

आमदार रवी राणा यांची पोलिसांकडून चौकशी, परिसरात जमावबंदी

Next Post

जागतिक आरोग्य दिन ; आजारांना घाबरु नका;लवकर निदान लवकर उपचार हेच सूत्र डॉक्टरांचा सल्ला; जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य तपासणी शिबिर

RelatedPosts

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी
Featured

ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी

October 19, 2025
Featured

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

October 14, 2025
सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा अन्न पदार्थ उत्पादक पेढ्यांच्या तपासणीसाठी ‘एफडीए’ची मोहिम
Featured

सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा अन्न पदार्थ उत्पादक पेढ्यांच्या तपासणीसाठी ‘एफडीए’ची मोहिम

October 14, 2025
Next Post
KARMACHARI AAROGYA

जागतिक आरोग्य दिन ; आजारांना घाबरु नका;लवकर निदान लवकर उपचार हेच सूत्र डॉक्टरांचा सल्ला; जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य तपासणी शिबिर

उद्या पातुर शहरात प्रथमच शिवकालीन भव्य शस्त्र प्रदर्शन एजुविला पब्लिक स्कूल यांचा ऐतिहासिक शैक्षणिक उपक्रम

उद्या पातुर शहरात प्रथमच शिवकालीन भव्य शस्त्र प्रदर्शन एजुविला पब्लिक स्कूल यांचा ऐतिहासिक शैक्षणिक उपक्रम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.