• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, October 30, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

मुलांचे लसीकरण नको; वैद्यकीय तज्ज्ञांनी मोदींना ट्विट टॅग करून नोंदवला आक्षेप

Our Media by Our Media
December 27, 2021
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
97 1
0
vacination
16
SHARES
701
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली,: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुलांचे लसीकरण करण्याची घोषणा केली असली तरी एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी या लसीकरणाला आक्षेप घेतला आहे. ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची घोषणा मोदी यांनी केली होती मात्र, एम्सचे तज्ज्ञ डॉ. संजय के. राय यांनी मोदी यांच्या घोषणेला आक्षेप घेतला असून हा निर्णय अशास्त्रीय आहे, अशा शब्दांत आक्षेप घेतला.

डॉ. राय हे इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. त्यांनी मोदी यांनी घेतलेला हा निर्णय अशास्त्रीय असून हे पाऊल उचलण्यापूर्वी सरकारने लसीकरणाचा निर्णय घेण्याआधी ज्या देशांत असे लसीकरण झाले आहे त्या देशांच्या डेटाचे विश्लेषण करायला हवे होते, असे म्हटले आहे. राय यांनी याबाबत ट्विट केले असून हे ट्विट पंतप्रधान कार्यालयाला टॅग केले आहे. डॉ. राय यांनी यात म्हटले आहे, ‘मी पंतप्रधान मोदींचा खूप मोठा प्रशंसक आहे. देशासाठी त्यांची निस्वार्थ सेवा आणि योग्य वेळी उचित निर्णय घेतल्यामुळे आपण त्यांचे प्रशंसक आहोत. पण, मुलांच्या लसीकरणाच्या त्यांच्या ‘अशास्त्रीय’ निर्णयामुळे मी पूर्णपणे निराश आहे.’

हेही वाचा

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

राय यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, कोणत्याही हस्तक्षेपाचा एक हेतू असावा. त्याचा उद्देश कोरोना संसर्ग किंवा तीव्रता किंवा मृत्यू रोखणे हा आहे. पण आम्हाला लसींविषयी जे ज्ञान आहे त्यानुसार ते संसर्गास मोठी हानी पोहोचवण्यास असमर्थ आहेत. काही देशांमध्ये बूस्टर डोस मिळाल्यानंतरही नागरिकांना संसर्ग होत आहे.’

ब्रिटनमध्ये दररोज ५०,००० नागरिकांना संसर्ग होत आहे. रोज नवे आकडे येत आहेत. त्यामुळे लसीकरणामुळे करोनाचा संसर्ग टाळता येत नाही हे सिद्ध झाले आहे. पण लस संसर्गाची तीव्रता आणि मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी आहे. करोनामुळे अतिसंवेदनशील लोकसंख्येतील मृत्यूचे प्रमाण सुमारे १.५ टक्के आहे. याचा अर्थ १० लाख लोकसंख्येमागे १५ हजार मृत्यू, असा होतो, असे त्यांनी सांगितलं.

‘लसीकरणाद्वारे आपण यापैकी ८०-९० टक्के मृत्यू रोखू शकतो. म्हणजेच दर १० लाख लोकसंख्येमागे १३ हजार ते १४ हजार मृत्यू टाळता येऊ शकतात. पण लसीकरणानंतर गंभीर दुष्परिणामही दिसून आले आहेत. हा आकडा प्रति १० लाख लोकसंख्येमागे १० ते १५ च्या दरम्यान आहे. लहान मुलांच्या बाबतीत संसर्गाची तीव्रता खूप कमी आहे. सार्वजनिकरित्या जाहीर आकडेवारीनुसार १० लाख लोकसंख्येमागे केवळ २ मृत्यूची नोंद झाली आहे, असे ते म्हणाले.

Tags: childrenNarendra Modivaccinated
Previous Post

परिवर्तन स्वाभिमानी संघटनेच्या वतीने स्त्री मुक्ती दिन साजरा

Next Post

थंडीत घट, महाराष्ट्रातील सर्वच भागांत तीन दिवस पावसाची शक्यता

RelatedPosts

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
Featured

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

October 14, 2025
अग्निवीर योजनेत होणार महत्त्वपूर्ण बदल! भारतीय लष्कराचा प्रस्ताव
Featured

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

October 10, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 1, 2025
स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
Featured

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

September 17, 2025
Next Post
राज्यात पुढच्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

थंडीत घट, महाराष्ट्रातील सर्वच भागांत तीन दिवस पावसाची शक्यता

toll

नववर्षात टोल वाढणार, विधिमंडळाच्या समितीची सरकारला शिफारस

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.