• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, November 4, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

सोयाबीन दर वाढणार; सोया पेंड आयातीबाबत केंद्र सरकार म्हणतेय…

Our Media by Our Media
December 8, 2021
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
284 3
0
सोयाबीनच्या दरात चढ-उतार कायम, तुरीची आवक होण्यापूर्वीच शेतकऱ्यांमध्ये धास्ती
42
SHARES
2.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली: सोयाबीन दर चढउतारावरून आरोप- प्रत्यारोप सुरू असताना शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडे सोया पेंड आयात करण्याबाबत कुठलाही प्रस्ताव नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी दिले आहे.

मागील हंगामात सोयाबीनचे दर १० हजारांवर गेले होते. त्यानंतर ते उतरून ६ हजारवर आले होते. त्यावेळी सोयापेंड आयातीचा मुद्दा वर आला होता. याबाबत खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेतही हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते पाशा पटेल यांनी गोयल यांची भेट घेऊन सोयापेंड आयात करू नये, अशी मागणी केली. यावेळी गोयल यांनी असा कुठलाही प्रस्ताव नाही, असे सांगितले.

हेही वाचा

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

देशात महाराष्ट्र सोयाबीन उत्पादनात अग्रेसर आहे. सोयाबीनपासून पोल्ट्री साठी वापरले जाणारे खाद्य तयार केले जाते. हे खाद्य भारतात तयार केले जाते. सोयाबीनचे दर वाढल्याने खाद्याच्या दरावरही परिणाम झाला. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांच्या मागणीनुसार १२ लाख मेट्रिक टन सोया पेंड आयात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी साडे सहा लाख मेट्रिक टन सोया पेंड आयात झाली आहे.

उर्वरित सोया पेंड आयात करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी मागील काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर हा मुद्दा रस्त्यापासून ते संसदेपर्यंत तापला होता. खासदार अमोल कोल्हे यांनी हा मुद्दा संसदेत मांडून सोयापेंड आयात करू नये, अशी मागणी केली. तसेच पाशा पटेल यांनीही पोल्ट्री व्यावसायिकांची मागणी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान याबाबत वाणिज्य मंत्री गोयल यांच्याशी चर्चा केली. यावेळी गोयल यांनी असा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे सांगितले. केंद्र सरकारने जर सोयापेंड आयात केली नाही तरच सोयाबीनचे दर वाढतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Tags: central governmentSoyabean mealSoybean prices
Previous Post

Covishield vaccine : ‘कोव्‍हिशील्‍ड’चे उत्‍पादन ५० टक्‍क्‍यांनी होणार कमी

Next Post

या वर्षातील शेवटच्या राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन

RelatedPosts

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
Featured

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

October 14, 2025
अग्निवीर योजनेत होणार महत्त्वपूर्ण बदल! भारतीय लष्कराचा प्रस्ताव
Featured

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

October 10, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 1, 2025
स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
Featured

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

September 17, 2025
Next Post
या वर्षातील शेवटच्या राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन

या वर्षातील शेवटच्या राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन

Bipin Rawat

बिग ब्रेकिंग : बिपीन रावत यांच्या Mi-17V5 हेलिकॉप्टरला अपघात; चौघांचे मृतदेह मिळाले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.