• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, November 3, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

Supreme Court : “शेतकऱ्यांना रस्ता अडविण्याचा अधिकार नाही”

Our Media by Our Media
October 22, 2021
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
143 3
0
Supreme-Court
28
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली: गेल्या ११ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) चांगलंच खडसावलं आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना न्यायालयानं म्हंटलंय की, “शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा नक्कीच अधिकार आहे. पण, रस्ते अडविण्याचा अधिकार नाही”, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायलयाने शेतकरी आंदोलकांना खडसावलं आहे.

मोनिका अगरवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जनहित याचिका दाखल केली होती. दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांना आंदोलन केल्यामुले ट्रॅफिक जॅमचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी तक्रार त्यांनी केली होती. त्यामुळे या रस्त्यांवर शेतकऱ्यांना हटविण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

हेही वाचा

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

या याचिकेत सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हंटलंय की, “शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण, अनिश्चित काळासाठी रस्ते बंद करून ठेवू शकत नाहीत. कोणत्या पद्धतीने निषेध नोंदवायचा, हा अधिकार तुमचा असू शकतो. पण, अशाप्रकारे रस्ते बंद करता येणार नाहीत. लोकांना रस्त्यावर जाण्याचा अधिकार आहे, पण रस्ते बंद करण्याचा अधिकार नाही. येत्या ३ महिन्यांत आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करा”, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. के. कौल दिलेले आहेत.

गाजीपूर सीमेवरून शेतकरी आंदोलक मागे

शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या सांगण्यावरून गाजियाबाद, नोएडा ते दिल्ली (राष्ट्रीय महामार्ग-२४) या रस्त्याची सर्विस रोड शेतकरी आंदोलकांंनी आपले साहित्य हटविण्यास सुरूवात केलेली आहे. रस्ता रिकामा करून दिलेला आहे. पण, टिकैत असं सांगत आहे की, पोलिसांनीच हा रस्ता अडवून धरलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यानंतर शेतकरी आंदोलकांनी हा रस्ता रिकामा करण्यास सुरूवात केली आहे, असं बोललं जात आहे.

Tags: farmerSupreme Court
Previous Post

रास्तभाव दुकानांवर लसीकरणानुसार प्राधान्यक्रम- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Next Post

क्राईम : बिडकीन दरोडेखोरांचा महिलांवर बलात्‍कार प्रकरण : म्‍होरक्‍या ताब्‍यात, आणखी गुन्ह्यांची उकल शक्‍य

RelatedPosts

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
Featured

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

October 14, 2025
अग्निवीर योजनेत होणार महत्त्वपूर्ण बदल! भारतीय लष्कराचा प्रस्ताव
Featured

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

October 10, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 1, 2025
स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
Featured

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

September 17, 2025
Next Post
crime

क्राईम : बिडकीन दरोडेखोरांचा महिलांवर बलात्‍कार प्रकरण : म्‍होरक्‍या ताब्‍यात, आणखी गुन्ह्यांची उकल शक्‍य

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहांसह अम्युझमेंट पार्कही सुरु

राज्य Unlock; आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहांसह अम्युझमेंट पार्कही सुरु

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.