• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, November 1, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

आमदार-खासदारांवर आरोपपत्र दाखलसाठी वेळ का लागतो? : सर्वोच्च न्यायालय

Our Media by Our Media
August 25, 2021
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
120 1
0
सुप्रिम
18
SHARES
864
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली आमदार तसेच खासदारांवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी दीर्घ वेळ का लागतो?, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी तसेच सीबीआयला आज केली. तपासादरम्यान काही सापडत असेल तर लगेच आरोपपत्र दाखल करा. ताटकळत बसू नका, असे निर्देशही सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी तपास संस्थांना दिले.

आम्ही तुम्हाला निराश करण्यासाठी सांगत नाही

हेही वाचा

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

आमदार तसेच खासदारांवरील खटल्यांची लवकर सुनावणी घेऊन हे खटले निकालात काढण्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे. आमदार तसेच खासदारांवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी दीर्घ वेळ का लागतो? तपासादरम्यान काही सापडत असेल तर लगेच आरोपपत्र दाखल करा, हे आम्ही तुम्हाला निराश करण्यासाठी सांगत नाही, असे न्यायालयाने सुनावणीदरम्यान सांगितले.

तपास संस्थांवर दबाव आहे तर न्यायालयांवरही खटल्यांचा दबाव आहे

तपास संस्थांवर दबाव आहे तर न्यायालयांवरही खटल्यांचा दबाव आहे, असेही सरन्यायाधीश रमणा यांनी स्पष्ट केले. एका सीबीआय न्यायालयात 900 खटले आहेत. सरकारकडे आम्ही विशेष न्यायालयाच्या स्थापनेची मागणी केली होती, पण सरकार ते करु शकले नाही. पायाभूत सुविधांचा विषय मोठा आहे, असेही रमणा म्हणाले.

‘ईडी’चे काढले वाभाडे

गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून आरोपपत्र अथवा आवश्यक कागदपत्रे दाखल न करणे चुकीचे आहे. एक प्रकरण असे आहे की ज्याठिकाणी 200 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे, मात्र फाईल काहीच करण्यात आलेले नाही. विशेषकरुन ईडीकडून असे होत असल्याचे सांगत न्यायालयाने ईडीचे वाभाडे काढले.

दोनशेपैकी केवळ ९ प्रकरणांना स्थगिती

अनेक प्रकरणांच्या तपास अथवा सुनावणीला न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे, असा युक्तीवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केला असता हे योग्य नसल्याची टिप्पणी न्यायालयाने केली. दोनशेपैकी 9 प्रकरणांना स्थगिती देण्यात आलेली आहे. इतर प्रकरणांत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. आम्ही आधीच उच्च न्यायालयांना खटले निकाली काढण्यासाठी विशेष खंडपीठ स्थापन करण्याचे तसेच प्रकरणांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांत कामकाजावर काही प्रमाणात फरक पडला आहे; पण तपास संस्थांचे काम काही थांबलेले नाही, असेही न्यायालयाने स्‍पष्‍ट केले.

Tags: MLASupreme Court
Previous Post

संजय राऊतांनी नारायण राणेंना कोंबडीवरून डिवचले!

Next Post

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानः बियाणे, सुधारीत अवजारे इ.साठी शेतकऱ्यांकडून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविले

RelatedPosts

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
Featured

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

October 14, 2025
अग्निवीर योजनेत होणार महत्त्वपूर्ण बदल! भारतीय लष्कराचा प्रस्ताव
Featured

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

October 10, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 1, 2025
स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
Featured

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

September 17, 2025
Next Post
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानः बियाणे,

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानः बियाणे, सुधारीत अवजारे इ.साठी शेतकऱ्यांकडून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविले

crime

अनैतिक संबंधाच्या शंकेने पोखरलं, सूनेसोबत भाडेकरुचं अख्खं कुटंबच संपवलं, 5 जणांच्या हत्येमुळे खळबळ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.