• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, November 3, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कोरोनामुळे कर्ज वसुली स्थगितीचा कालावधी २ वर्षापर्यंत वाढू शकते; केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती

Media Desk by Media Desk
September 1, 2020
in Featured, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
78 1
0
न्यायालय
15
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे कर्ज वसुलीला (Moratorium) स्थगिती देण्याचा कालावधी दोन वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो, अशी माहिती आज केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिली. यावर सुप्रीम कोर्ट उद्या बुधवारी सुनावणी करणार असून त्यानंतर निर्णय देणार आहे.

कर्जावरील व्याज माफ करण्याची मागणी करत सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. यावर सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्राची बाजू मांडली. कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचा कालावधी दोन वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो, अशी माहिती त्यांनी सुप्रीम कोर्टात दिली.

हेही वाचा

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

कोरोनामुळे अर्थव्यवस्थेत २३ टक्क्यांनी घसरण झाली आहे. तणावग्रस्त क्षेत्रांसाठी अनेक पावले उचलली गेली आहेत, असेही मेहता यांनी न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर सांगितले.

लॉकडाऊन काळात बँकांनी कर्जाचे हफ्ते पुढे ढकलण्याची मुभा दिली असली तरी त्यावरील व्याज वसूल करण्याच्या भूमिकेवर सुप्रीम कोर्टाने याआधी केंद्र सरकारला फटकारले होते. ३१ ऑगस्ट रोजी मुदत संपणाऱ्या कर्जाच्या परतफेडीवर स्थगिती देण्याबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला एका आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते.

सरकार आरबीआयच्या मागे लपून राहू शकत नाही, असे कोर्टाने सुनावले होते. सरकार आपत्ती व्यवस्थापन कायद्यातर्गंत स्थगिती दिलेल्या ईएमआयवरील व्याज आकारण्यापासून बँकांना रोखू शकते. तसेच कर्ज वसुली स्थगिती (Moratorium) कालावधीतील व्याज वसुली थांबवण्याचा अधिकार सरकारला आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. यावर आज सुनावणी झाली.

लॉकडाऊनमुळे असंख्य लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊन काळात आरबीआयने ईएमआय भरण्याची सूट दिली होती. बँकांनी कर्जाचे हफ्ते पुढे ढकलण्याची मुभा दिली असली तरी त्यावरील व्याज मात्र वसूल केले जाणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्या आहेत

Previous Post

बोर्डी,सुकळी शेतशीवारात मुंग,उडीदच्या सर्व्हेस प्रारंभ……

Next Post

मंदिरे खुली करण्याच्या मुद्द्यावर एमआयएम, शिवसेना आमने-सामने

RelatedPosts

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी
Featured

ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी

October 19, 2025
Featured

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

October 14, 2025
सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा अन्न पदार्थ उत्पादक पेढ्यांच्या तपासणीसाठी ‘एफडीए’ची मोहिम
Featured

सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा अन्न पदार्थ उत्पादक पेढ्यांच्या तपासणीसाठी ‘एफडीए’ची मोहिम

October 14, 2025
Next Post
एमआयएम

मंदिरे खुली करण्याच्या मुद्द्यावर एमआयएम, शिवसेना आमने-सामने

akola corona updates

194 अहवाल प्राप्त; 20 पॉझिटीव्ह, 23 डिस्चार्ज, दोन मयत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.