• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, November 2, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सरकारने वारकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्याने येत्या ३१ ऑगस्टला “चलो पंढरपूर”

Team by Team
August 12, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
pandharpur
12
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

अकोट – वारकरी सांप्रदायातील सर्व वारकरी संघटनांनी सरकारला वेळोवेळी पत्रव्यवहार केला,तहसील कार्यालयावर निवेदन दिले,पंढरपूरला आमरण उपोषण केले,ठीक ठिकाणी भजन आंदोलन केले राजकीय नेत्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना थेट माहिती सुद्धा दिली पण तरीही कोणत्याही प्रकारचे सरकारने भजन-कीर्तन करण्याकरता परवानगी व मंदिर उघडण्याची परवानगी देण्याबद्दल साधी चर्चासुद्धा न केल्यामुळे महाराष्ट्रातील वारकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर निर्माण झालेला आहे भक्त प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यप त्यांचा नियम होता राज्यात कोणीही देवाचे नाव घ्यायचे नाही (नाव घेऊ नेदे देवाचे/ ऐसे ब्रीद हिरण्य कश्यपुची) आता सरकारला सुद्धा नाईलाजाने हिरण्यकश्यप सरकार म्हणावे लागेल कारण की आमचे वारकरी गावामधे भजन करायला लागले की गावातील नास्तिक मंडळी पोलिस स्टेशनला तक्रार करतात आणि लगेच पोलीस येऊन भजनी मंडळी वर गुन्हे दाखल करतात आज पर्यंत भजन करणाऱ्या मंडळींवर कधी गुन्हे दाखल झालेले पाहिले नाही वारकऱ्यां मध्ये भजन करताना एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सरकारने देशी दारू दुकाने उघडी केली,मॉल उघडी केली,चित्रपट शूटिंग चालु आहे, बँकांच्या समोर भरपूर गर्दी आहे, लग्नामध्ये, अंत्यविधी मध्ये दिलेल्या नियमापेक्षा जास्त गर्दी आहे मग वारकऱ्यांवर एवढे बंधन का महाराष्ट्रातून सर्व वारकरी संघटना जर सरकारला एवढी विनंती करीत आहे तर वारकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तर देण्याकरिता दोन मिनिट सुद्धा नाहीत का हा सर्व विचार करून सरकारचे डोळे उघडण्या करिता आणि सहन करण्याची क्षमता संपल्यामुळे विश्व वारकरी सेना व महाराष्ट्रातील इतर वारकरी संघटना चलो पंढरपूर चा नारा लावून येत्या 31ऑगस्टला आम्ही दाखल होऊन पंढरपुरात पांडुरंगाच्या मंदिरा समोर ठिय्या आंदोलन करणार आहोत आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार सरकार राहील.विश्व वारकरी सेनेचे सर्व पदाधिकारी चलो पंढरपूर या विषयाने तहसील कार्यालयावर निवेदन देणार आहेत व इतरही संघटना यावेळेस पाठिंबा न देता स्वतः पुढाकार घेऊन तहसील कार्यालयावर निवेदन देऊन चलो पंढरपूर चा नारा लावून पंढरपूर मध्ये 31 ऑगस्टला दाखल होतील.असे वारकरी संघटने कडून सांगण्यात आले.

Tags: अकोटपंढरपूरसरकार
Previous Post

पातूर येथे वंचित बहुजन आघाडीचे डफली बजाव आंदोलन

Next Post

451 अहवाल प्राप्त; 16 पॉझिटीव्ह, 14 डिस्चार्ज, 2 मयत

RelatedPosts

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी
Featured

ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी

October 19, 2025
अकोला जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याची आगळी वेगळी दिवाळी
अकोला जिल्हा

अकोला जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याची आगळी वेगळी दिवाळी

October 18, 2025
Featured

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

October 14, 2025
Next Post
Corona Cases

451 अहवाल प्राप्त; 16 पॉझिटीव्ह, 14 डिस्चार्ज, 2 मयत

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 141 चाचण्या, पाच पॉझिटिव्ह

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.