दहीहंडा (कुशल भगत)- गोमांस तस्करी बंद करून कार्यवाही करण्यासंदर्भात ठाणेदार कात्रे साहेब यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी निवेदन देतांना प्रामुख्याने राजुभाऊ नागमते ,विजय सिंग सोळंके अशोकराव गावंडे,प्रमोदजी राठी, शेषराव पाटील वसु,किरण अवताडे,उमेश पवार, किशोरभाऊ सरोदे, प्रवीण डिककर, मंगेश ताडे,विठ्ठल वाकोडे दिलीप सुलताने, गोपाल मोहोड, ज्ञानेश्वर आढे, चेतन डोईफोडे.हे होते तसेच युवा मोर्चाचे पदाधिकारी अक्षय वसु, ज्ञानेश्वर मोडक, रणजीत बुले,अक्षय तळोकार,जिवन नागे,प्रविण कोंणडाले,अक्षय तळोकार, प्रकाशभाऊ सांगोकार, विपुलभाऊ लिंगाेट,स्वपनिलभाऊ बुटे,मोहनभाऊ कपले,अंकुशभाऊ मोडक,संदेशभाऊ ईगळे,पंजाबभाऊ कापसे,सचिनभाऊ वाघमारे,महादेव सोमकुवर,पिंटु कापसे,विशाल वडाळ, श्रीकांत गाडेकर , पवन वर्मा,किशोर देवगिरे , गोपाल भगत ,रुपेश मोहोड, तुषार नवत्रे, वानखडे ,ज्ञानेस्वर डिककर , देवा भारसाकडे, अभिलाष निचड ,राम बोन्द्रे, निवृत्ती गडम, शिकू कडू, या भाजप युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारी तसेच तालुक्यातील पदाधिकारी सुहासभाऊ वाघ, रवी तायडे, निलेश नवघरे, नवनीत गावंडे, आशिष मंगळे, पवन कराळ, अजय खडसान, प्रतीक नागरे, जीवन महहले, रवी वारकरी, प्रतीक मंडलकर, गोवर्धन कराळे, सोबत युवा कोळी महासंघाचे पदाधीकारी सचिन रामाघरे, राम पाटील म्हातोडीकर, गौरव तराळे , प्रविण फुकट,प्रदिप कोलटके,जगदीश घोडे ,किरण बुंदे,सुरज आढे,योगेश तराळे, आशिष आपोतीकर,यांच्या उपस्थिती मध्ये निवेदन देण्यात आले.व गोमांस कत्तली वतस्करी बंद न केल्यास वि हिंदू परिषद व युवा मोर्चा वतीने आंदोलन छेडन्यात येईल ,असा इशारा देण्यात आला.